स्वातंत्र्यानंतरचा भारत भाग २ | India After Independence in Marathi Part 2
स्वातंत्र्यानंतरचा भारत भाग २ | India After Independence in Marathi Part 2 भारतीय संस्थाने यांचे क्षेत्रफळ ७ लाख १२ हजार ५०० आठ चौरस किमी इतके होते. या संस्थांनांची संख्या ५६२ पेक्षा कमी नव्हती. संस्थांनातील लोकसंख्या ऐकून तुम्हाला नवल वाटेल. पण हे खरे आहे की बिलबरी सारख्या छोट्या राज्याची संख्या अगदी २६ इतकीच होती आणि मोठ्या राज्यांची संख्या १४ दशलक्ष एवढी होती. जसे की, इटली देशाएवढे असणारे हैदराबाद हे राज्य उदाहरणादाखल घेता येईल. ब्रिटिशांनी नैसर्गिक स्रोतांनी युक्त असा सर्व प्रदेश स्वतः च्या ताब्यात घेतला होता. भारताकडे मात्र उपयुक्त शून्य असे राज्य उरले होते. India After Independence in Marathi Part 2 सरदार पटेल ज्यांच्याकडे राज्य विस्थापणाचे मंत्रिपद होते, त्यांनी V. P Menon यांच्या मदतीने ( V. P. Menon हे मंत्रिमंडळातील सचिव होते) संस्थांनाच्या राजा महाराजांना देशभक्तीच्या जाणिवेने भारतात यावयास सांगितले तसेच आजवर ब्रिटिशांच्या अखत्यारीत असलेले संरक्षण, दळण वळण व परराष्ट्र खाते यावर आजवर त्यांचे नसलेले नियंत्रण पुन्हा मिळवता येईल अशी खबरदारी घेतली....