Posts

Showing posts from June, 2020

भारत चीन (भाग 1) | India vs China Marathi Part 1

Image
भारत चीन (भाग 1) | India vs China Marathi Part 1              सुरुवातीपासूनच चीनने शेजारी राष्ट्रांच्या नाकी नऊ आणले आहेत. पण आता जागृत झालेल्या सोशल मीडियामुळे दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या अडचणींसारखे चीनचे संबंध भासू लागले आहेत. चीन असं का करत असावं ? कारण , चीन माओ त्से तुंग (१८९३-१९७६) यांचे तत्वज्ञान follow करते.   India vs China Marathi Part 1      माओ यांचा विश्वास होता की , कम्युनिस्ट तत्वानेच भारत साम्राज्यवादापासून मुक्त होईल , स्वतंत्र होऊन देखील इतरांचे प्रभुत्व असलेले राष्ट्र अखंड चीन मध्ये समाविष्ट करण्याचे धोरण माओचे असले पाहिजे. त्यासाठी ते Cartographic Aggression वापरत असतात. ज्यात चीन मुद्दाम शेजारी राष्ट्रांच्या नकाशात एखादा भाग स्वतःचा म्हणून दाखवतात. आणि हीच गोष्ट जेव्हा भारताने केली -(ऑगस्ट २०१९ मध्ये अक्साई चीन भारताचा भाग म्हणून दाखविला गेला.) तेव्हा , चवताळून चीन ने पँगोंग त्सो सरोवर , हॉट स्प्रिंग व्हॅली , गेलवान येथे आपले सैनिक सशस्त्रांसोबत तैनात केले. आणि भारताचे कर्तव्य बजावताना लोप पावणारे र...

मनात काय काय येतं...

Image
        आता नाही म्हटलं, तरी तिचं आयुष्य थोडं बदललं होतं. घरी सर्व जण खूप मन मिळावू होते. नाहीतरी आधी सारखी लग्न झालं म्हणून जाच सुरू झाला असं राहीलंय तरी कुठे..  तिला कामं सुद्धा ठराविकच होती. पण तीही आळस न करता, अगदी माहेरी करायची तशी मनापासून सर्व करत होती.       मग बदल झाला तरी कसा? माणसं बदलली.. भावना अगदी माहेरच्यांसोबत होत्या तशा तर राहूच शकत नव्हत्या ना.. सध्या जॉब मिळवण्यासाठी कसरत चालुये.. असंही त्यात मन छान रमतं तिचं.. असंच एकदा ती अभ्यास चालू असताना पण अचानक आठवणीं मध्ये रमून गेली.. कारण एकतर अभ्यास थोडा जड जात असतानाच कानी एखादं बॉलिवूडचं गाणं येतं. तिला असं वाटलं आपण जे करतोय ते का करतोय आणि कुठे करतोय.. म्हणजे अचानक २६ वर्षांपूर्वीची जागा सोडून एका दुसऱ्याच जागी येऊन आपण आपलं काम घेऊन बसतो. कधी कधी यात काहीच विशेष वाटत नाही पण कधी कधी नावीन्य आणि नवल वाटून जातं.           आजच असं का वाटून जावं? कारण, ज्याच्यासाठी आपण सगळं सोडून येतो. त्याचंच आता सतत घरात असणं शक्य नव्हतं.. आणि जर सगळ्यांन...